मेने उसे एक इशारा किया, उसने सलाम
लिख के भेजा , मैंने पूछा तुम्हारा नाम
क्या है ?
उसने चाँद लिख के भेजा . मैंने
पूछा तुम्हे क्या चाहिए ?
उसने
सारा आसमान लिख के भेजा . मैंने पूछा कब
मिलोगे ?
उसने कयामत की शाम लिख के भेजा . मैंने
पूछा किस से डरते हो ? उसने मुहब्बत
का अंजाम लिख के भेजा . मैंने पूछा तुम्हे
नफरत किस से है ? उसने ... .मेरा ही नाम
लिख के भेजa:( coko
चला थोडा विरंगुळा म्हणून हे करून
बघा ...
तुमच्या बुटाचा नंबर तुमचे वय सांगू
शकतो ...?? हो ....करून बघा
खालील प्रमाणे...
१- तुमच्या बुटाचा साईज.
२- त्यास ५ ने गुणा
३- आलेल्या गुणाकरांत ५० मिळावा.
४- त्याला २० ने गुणा.
५- आलेल्या गुणाकारांत १०१3 मिळावा.
६- आता आलेल्या उत्तरांत आपले
जन्म वर्ष वजा करा. आलेल्या
उत्तरांत पहिला अंक हा तुमच्या बुटाचा
साईज आहे व उरलेले दोन अंक तुमचे
वय. काय आहे कि नाही माझे म्हणणे
बरोबर...???अजय इंगळे
तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये
मी प्रेमाचा फॉर्म
भरला,
मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द
केला..
.
शेवटचा प्रयत्न म्हणून मे
तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला,
...तर तू तुझ्या हृदयावर No Vaccancy
चा बोर्ड लावला,..
.
अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलर Addmision
मागत होतो,
...तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत External म्हणून
बसलो असतो..
.
Addmision नाही निदान Campus मधे
तरी येऊ
दे,
तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजण असत ...
कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो ....
सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो....
पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ...
तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ...
रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रुंगार असतो ....
भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो....
घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं .....
भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो,देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो ....
आई,वडील,भाऊ,बहि ण या नात्यांचा पर्यायअसतो,जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो....
त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं
आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं .............
त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो.....
तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं,कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं .....
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं... पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं...!! कारण जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे..., समुद्र गाठायचा असेल..., तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!! शुभ प्रभात...तुमचा दिवस शुभ जावो... :)
मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला
मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा
मुलगा : हो नक्कीच
संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात
जेवण संपल्यानंतर
मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस
मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..
जगण तेव्हा खुप छान
वाटायला लागत,,जेव्हा कोणी आपलसं वाटत.,,
विसरुन सगळकाही आपल्यासाठी वेळ
काढत...
जीवन तेव्हा जास्त सुंदर
वाटत,,जेव्हा कोणी मनात घर करत...
कधी भांडुन तर कधी रडुन ,,आपल्या मनावर
राज्य करत...
जीवन तेव्हा जगावस
वाटत,,जेव्हा कोणी परक आपल्यात रमत,स्वत:ला विसरुन
दुसर्यासाठी दिवस-राञ तडफडत ...
जीवन तेव्हा खरच सुंदर वाटु
लागत,,जेव्हा कोणी आपल्या प्रेमात पडत,,आपण
नाही म्हटल तरी आपल्या मनावर त्याचच
बंधन असत...
जीवन तेव्हा खुप
आवडत,,जेव्हा आपल्याला दुसर्यासाठी जगाव लागत..
प्रियकर म्हणतो प्रेयसी ला ,
"आपण 1 गेम खेळु ज्या मध्ये
आपल्याला एकमेकांमध्ये जे बदल हवे आहेत,
ते एका कागदावर लिहु...."
प्रेयसी म्हणते "ठिक आहे"...
मग ते दोघेही 2 तासाने पुन्हा भेटतात
तेव्हा प्रेयसीच्या हातातील 3
पानांची यादी पाहुन प्रियकराच्या डोळयात पाणी येतं,
का ??
.
.
कारण की,
त्याने त्याच्या कागदावर
फक्त एवढंच लिहीलेलं असत..
'मला फक्त तुझ्या आडनावात बदल करायचा आहे'
ते पण जर तु होकार देणार असशील तर..
वाटल होत तु परत येशील.....
म्हणुन डोँळ्यासमोर काळोख असतानासुध्दा
मी चालत राहीले..
मनात आशेची ज्योत जागवत राहिले...
वाटल होत तु परत येशील.....
मला करायची होती साथ सुख.दुःखाची
पण तुझी पावल माझ्याकडे वळलीच नाही..
वाटत होत तू परत येशील..
पण उरलय फक्त आत्ता नको असलेले जिण.
काळाच्या अफाट चक्रात उरलय फक्त भिरभिरण...
एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या .
पुढारी (डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत .
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे .त्या मुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे
या सार्या गोष्टींचा ताण डोक्यातिल पक्षस्रेष्टीवंर पडत आहे त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत .
देवा मला पुढच्या वेळी जन्म देताना माझ्या काही इच्छा लक्षात ठेव !!!
मी दगड झालो तर... सह्याद्रीचा होवूदे.!!
माती झालो तर.... रायगडाची होवूदे.!!
तलवार झालो तर.... भवानी तलवार होवूदे.!!
वाघ नको.. वाघनख्या होवूदे..!!!
मंदिर नको.. जगदीश्वराची पायरी होवूदे.!!
आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आलोच तर
"मराठा" म्हणून शिवा काशीद कर .....!!!
अन ह्यापैकी काही जमत नसेल तर..
मला पुन्हा जन्मालाच घालू नको मी याच जन्मी धन्य झालो..!
महाराजांच्या ह्या महाराष्ट्रात जन्म घेऊन !
मुलगा फेसबुकवर एका मुलीलाफ्रेंड रिक्वेस्ट
पाठवतो:>
मुलगी : तु कोण आहेस ?
मुलगा : तुझा चाहता .....
मुलगी : काय पाहिजे ?
मुलगा : तुझ प्रेम ......
मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,,
मुलगा : नशीब तुझं......
मुलगी : मी विवाहित आहे .....
मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड
कर ना अजय.