जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती..
तुझ्या हृदयाच्या कॉलेज मध्ये
मी प्रेमाचा फॉर्म
भरला,
मार्क कमी आहेत म्हणून तू माझा फॉर्मच रद्द
केला..
.
शेवटचा प्रयत्न म्हणून मे
तुझ्या मैत्रिणीचा वशिला लावला,
...तर तू तुझ्या हृदयावर No Vaccancy
चा बोर्ड लावला,..
.
अगं मी कुठे तुझ्याकडे रेग्युलर Addmision
मागत होतो,
...तुझ्या प्रेमाच्या परीक्षेत External म्हणून
बसलो असतो..
.
Addmision नाही निदान Campus मधे
तरी येऊ
दे,
तुझ्या हृदयाच्या कट्टावर टाइम पास तरी करू
तुझ हसन मी miss करतोय..
तुझ क्षणात डोळे मिटुन, तिरक्या कोणात
मला पाहन मी miss करतोय !!!!
तुझ्या चेहर्याचा एकन एक कण...
रोमांच फ़िरवत असतो...
माझ्या मनाच्या कागदा वर...
तुझ माझ्यामध्ये हरवुन जाण मी miss करतोय !!!!
माझी आर्त हाक का नाही पोहचत आहे...
ही जीवघेनी शांतता त्यात खुप खुप दुर असतानाही...
माझ्या अगदी जवळ तुझ असन मी miss करतोय!!!!
गुरफ़टवुण टाक मला तुझ्या मीठीत...
वेढुण टाक मला तुझ्या केसांन मधुन...
कधीच नको आहे जिथुन सुटका मला !
Prattek divasa tuzyasathi anandach yeil.
Prattek kshan tula hasaun jail.
Mala tar roj tuzya athvanit radnyachi savay zali.
Pan Ek divas asa yeil ki mi shant zopun rahil Ani sarvanna radun jail...
RM
जास्त झाल्यानंतर बेवड्यांचे डायलोग्स:
तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग
बसायच.
तु आपल्या बोलण्याच मनावर नाय
घ्यायच.
भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै
भारी
चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते
बघुन घेउ....
आज फक्त तिच्या बरोबर
बोलायला साठी री चार्ज केला आहे....
तुला काय वाटत मला चढली आहे?
अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन
बोलतो आहे...
अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय
ना पडनार......
मी लास्ट पेग बॉटम अप करणार.
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली
माशाला विचार पाण्यावाचून
राहशीलका...?
हसून पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...?
* *
ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..? ...
गंमत म्हणून तिला विचारलंतू
माझ्यावरखरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली,
पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का.??
काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
आजूबाजूचं जग गायब होतं क्षणभर.
बाहुलीच होती ती.शब्दशः बाहुली
सोनेरी केस उन्हात रंगलेले
मागे गेलेली एकच वेणी.. जीवघेणी!
हसू जरासं फसलेलं.. गावाला कळून चुकलेलं
पण पाहणाऱ्याला आठवण करून देणाऱ्या
मोगऱ्याच्या शुभ्र कळ्या.. गालभर पसरलेल्या
एखाद्या खोल दरीत घेऊन जाणारे डोळे..
टपोरे काळेभोर डोळे.एखाद्या हरिणीचे असतात तसे.
स्वभाव.स्वभाव काही कळला नाही पण
तेवढं मात्र राहूनच गेलं.अस्मानिची अशीच ती
सगळ्यांना भुरळ पाडेल अशी ती.माझं पहिलं प्रेम.
आयुष्य थोडसच असावं.....
पण.....
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं.....
पण.....
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की......
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की.....
स्वार्थाचंही भान नसावं,
आयुष्य असंजगावं की......
मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर.....!!
खरं प्रेम करणारे सर्वच
नसतात,
अर्ध्यावर सोडणारे
भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन
भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख
विसरतात,
अशानांच लोक "सभ्य"
म्हणुन ओळखतात.
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो
एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना
ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे