नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस,
.नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस,
नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस,
नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको,
नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
मागून प्रेम कधी मिळत नाही
ते समोरच्याच्या मनात असाव लागत ...
आणि समोरच्याच्या मनात रुजायला
ते देवाला मान्य असाव लागत .....
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत...
"मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे,
डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे.
झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे,
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे,
मी वेडा असलो तरी हे वेड तुझंच आहे.""
ज्यांच्या सोबत हसता येतं
अशी बरीच माणसं असतात
आपल्या आयुष्यात.
पण ज्याच्या समोर
मनमोकळं रडता येतं
ना असं एखादंच कुणीतरी असतं.
आणि ते माणूस सापडलं की मग,
त्याला जीवापलीकडे जपावं.
मुलगा-(मुलाकडे येत)-मला तुला राखी बांधायची आहे. . मुलगा -मी बांधु देणार नाही.
मुलगी -पण का??
मुलगा- अरे वा उद्या मि मंगळसुत्र
घेऊन येईन घेशील का बांधुन.
काल मला एक
मुलगी बोलली..
माझ्या मागे तर
बऱ्याच
मुलांची रांग
लागली आहे.
तुला कोण
विचारणार?
मग,
मी पण
तिला सांगितलं
.
.
.
.
.
.
.
.
आजच्या काळात जिथे
ज्या वस्तु स्वस्त
मिळतात तिथेच
लोकांची गर्दी होते.
मुलगी शाॅक
झाली ना राव.. ☺
आज तुझी मला
खुपच आठवन आली
अश्रुनाही नयनात
जागा नाही उरली
क्षणात मन माझा
मागे गेला
आपल्या प्रेमाला
आठवू लागला
तुझ्याच आठवणित
मन माझा रमून गेला
स्वतालाच तो
विसरून गेला
नात तुने एकटीनेच
तोडल होत
प्रेम हे मात्र आपल
दोघांच होत.
तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...
पण , असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...
प्रेमाने पाहायला हवं...
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!
"वाघ" म्हणतात हिंदु जातीला ।।
कपाळी लावतो महाराष्ट्राच्या
मातीला ।।
डोंगराशी भिडवतो छातीला ।।
तोड नाही जगात कुठे
आमच्या हिम्मतीला ।।
आम्ही रक्त पाजतो स्वतःचे
तलवारीच्या पातीला ।।
कारण पुजतो फक्त
।। " छत्रपती शिवरायांना " ।। —
किती गोड आहे म्हणून सांगू ती..
किती गोड आहे म्हणून सांगू ती..
एरवी अगदी खळखळून हसते,
पण ?????
मी हात पकडला की गोड लाजते..
जीन्स टी शर्ट रेगूलरी घालते,
पण ?????
पंजाबी ड्रेस वर टिकलीही न
चुकता लावते..
साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते,
पण ?????
मोबाईल मध्ये
फोटो काढतो म्हणालो तर
नाही म्हणते..
पिज्जा बर्गर सर्रास खाते,
चहा मात्र बशीत ओतुनचं पिते..
लोकांसमोर खुप बोलते,
मला I Love You म्हणताना मात्र
फक्त
Same 2
You चं म्हणते..
ग्रुपमध्ये असताना खुप बिनधास्त असते
काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.अजय इंगळे.