काल मला एक
मुलगी बोलली..
माझ्या मागे तर
बऱ्याच
मुलांची रांग
लागली आहे.
तुला कोण
विचारणार?
मग,
मी पण
तिला सांगितलं
.
.
.
.
.
.
.
.
आजच्या काळात जिथे
ज्या वस्तु स्वस्त
मिळतात तिथेच
लोकांची गर्दी होते.
मुलगी शाॅक
झाली ना राव.. ☺
रस्त्यात जर एखादे मंदीर दिसले तर
प्रार्थना केली नाही तरी चालेल
... पण जर रस्त्याने एखादी रुग्णवाहीका जात
असेल तर प्रार्थना जरुर करा....
- कदाचित कोणचे प्राण वाचतील
अबोल तुमच्या स्वभावाला माझ्या बोलक्या प्रेमाचे साथ आहे.मोठ्या मोठ्या डोळ्यात तुमच्या लटक्या प्रेमाची झाक आहे.तुमच्याच प्रेमाचे काळे मणी ह्रदयाशी घट्ट बांधूनी लाल लाल कुंकवात माझ्या तुमच्याच प्रेमाचं प्रेतिबिंब आहे ...
अनेक जण भेटतात..
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही…
अनेक जन आपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही…
सूर्यास्ता नंतर स्वताःची सावलीही दूर जाते.. शेवटी आपण एकटेच असतो
आणि..
सोबत असतात फक्त आणि फक्त आठवणी
पुढारी (डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत .
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे .त्या मुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे
या सार्या गोष्टींचा ताण डोक्यातिल पक्षस्रेष्टीवंर पडत आहे त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत .
रागवू नकोस मला मनवता येणार नाही,
लपवू नकोस मला ओळखता येणार नाही,
डोळ्यात पाणी नको आणूस मला बघवणार नाही,
दूर जाऊ नकोस मला जगता येणार नाही,
उदास होऊ नकोस मला हसता येणार नाही,
हृदय तोडु नकोस मला जोडता येणार नाही,
आठणीँन मध्ये छलु नकोस मला सावरता येणार नाही,
साथ कधी सोडु नकोस मला तुला कधी सोडता येणार नाही,
रूसवा धरु नकोस मला शब्द सापडणार नाही,
एकटं मला सोडु नकोस आपल असं मला कोणी नाही,
गुंतलेल हृदय मोडू नकोस मला परत गुंतता येणार नाही,
तुझ्याशिवाय जीवनात अर्थ नाही......
असं मी म्हणतं नाही कारण....
तुझ्याशिवाय जीवनात जीवच राहणारनाही।
तिला सहज विचारलं
माझ्यावाचून जगशील का..?
ती म्हणाली
माशाला विचार पाण्यावाचून
राहशीलका...?
हसून पुन्हा तिला विचारलं
मला सोडून कधी जाशील
का...?
* *
ती म्हणाली कळीला विचार
देठा वाचून फुलशील का..? ...
गंमत म्हणून तिला विचारलंतू
माझ्यावरखरच प्रेम करतेस का...?
ती म्हणाली,
पाणावलेल्या डोळ्यांनी,
नदीला विचार ती उगाच
सागराकडे धावते का??
समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते,
पाण्याची किंमत समजण्यासाठी दूष्काळात जावे लागते,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते,
आणि
छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी मराठी असावे लागते.
"मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे,
डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे.
झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे,
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे,
मी वेडा असलो तरी हे वेड तुझंच आहे.""
जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती..
Rab jane kyun koi ena yad aaunda hai, rab jane kyun koi ena tarfaunda hai, dil di dilagi v dekh lo yaro, oh jina tadfaunda hai sanu una pyar aaunda hai.
आयुष्य थोडसच असावं.....
पण.....
आपल्या माणसाला ओढ लावणारं असावं,
आयुष्य थोडंच जगावं.....
पण.....
जन्मो-जन्मीचं प्रेम मिळावं,
प्रेम असं द्यावं की......
घेणा-याची ओंजळ अपुरी पडावी,
मैत्री अशी असावी की.....
स्वार्थाचंही भान नसावं,
आयुष्य असंजगावं की......
मृत्यूने ही म्हणावं,
"जग अजून, मी येईन नंतर.....!!
मराठी प्रेम कथा बाबा : marathi love story on Father.
एक छोटीशी मुलगी तिच्या बाबांबरोबर जात होती, एका पुलावर खूप वेगाने पाणी वाहत होतं.
बाबा: बाळा, घाबरू नको.. माझा हात पकड.
मुलगी: नाही बाबा, तुम्ही माझा हात पकडा.
बाबा (हसत): दोघांमध्ये काय फरक आहे बाळा?
मुलगी: जर मी तुमचा हात पकडला, अन अचानक काही झालं, तर मी तुमचा हात सोडून देऊ शकते.
पण जर तुम्ही माझा हात पकडला, तर मला माहितीये की काहीही झालं तरी तुम्ही माझा हात कधीच सोडणार नाही...अजय इंगळे.
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो
एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना
ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.