ज्यांच्या सोबत हसता येतं
अशी बरीच माणसं असतात
आपल्या आयुष्यात.
पण ज्याच्या समोर
मनमोकळं रडता येतं
ना असं एखादंच कुणीतरी असतं.
आणि ते माणूस सापडलं की मग,
त्याला जीवापलीकडे जपावं.
स्वप्नातल्या तुला, रोज मी सत्यात पाहतो...
जगाला विसरून,मी फक्त तुझ्यातच हरवतो...
कळतच नाही कधी, मग हा दिस सरतो...
अन स्वप्नातल्या तुला,परत सत्यात पाहण्यासाठी...
जीव हा माझा, खरच खूप तळमळतो ...
खरच खूप तळमळतो ...
Dear-"Lovely My Dream Girl".
मागून प्रेम कधी मिळत नाही
ते समोरच्याच्या मनात असाव लागत ...
आणि समोरच्याच्या मनात रुजायला
ते देवाला मान्य असाव लागत .....
खरे प्रेम कधी कोणाकडून मागावे लागत नाही
ते शेवटी आपल्या नशिबात असाव लागत...
एक प्रेमीयुगुल आत्महत्या करायचं ठरवतात, मुलगा पहिली उडी मारतो पोरगी डोळे मिटते, आणि मागे फिरते.... . . . . . ते बघुन पोरगा पाठीवरचं पँराशुट उघडतो आणि म्हणतो, . . . . . साली चेटकीन मला माहीत होतं, तू उडी नाही मारणार... . . . . . त्यादिवशी मला खरं कळालं कि लोक LADIES FIRST असे का म्हणतात तेँ.
मामाच नविन लग्न झालेलं असत हनीमून झाल्यानंतर सकाळी बायको मामाला उठवते व दूध आणायला पाठवते
रूम मधून बाहेर आल्यावर सगळे विचारतात
काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो काही न बोलता तसाच निघुन जातो
तो पेपर अणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो लाजुन तिथून निघुन जातो
दूध आणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो लाजुन तिथून निघुन जातो
तो किराणा दुकानात जातो दुकानदार म्हणतो काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो चिडून घरी येतो आणि बायकोला काय नालायक लोक आहेत हे
बायको म्हणते काय झालं
अग सगळे विचारतात की जोरात झाला वाटतं हनीमून..
बायको मामाकडे पाहून खुप हसते आणि म्हणते अहो लोक विचारणारच तुम्ही जरा खाली बघा तुम्ही तुमची लुंगी घालायची सोडून माझा परकर घातला आहे.
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी
सारे काही विसरायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीचं नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी
सार्यांपासून दुरावायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीचं नका दुखवू
जी व्यक्ती तुम्हाला
स्वतःपेक्षा जास्त जपते....
प्रेम हे सांगून होत नसत...
मित्रानो ते झाल्यावरच कळत असत..
दोन जीवांना जोडणारा तो
एक नाजूक धागा असतो...
दोन हृदयांची स्पंदने एकमेकांना
ऐकवणारा एक भाव असतो...
प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते...
दोन शब्दात ती कधीच समजत नसते ....
म्हणूनच प्रेम हे असच असत
पण ते खूप खूप सुंदर असते.
पुढारी (डाँक्टराना ) :- माझ्या तब्बेतीचा रिपोर्ट जरा मला समजेल अशा भाषेत सागां !
डाँक्टर :- आपल्या रिपोर्ट नुसार रक्तदाब घोटाळ्यासारखा वाढत आहे
फुफ्फुसे खोटी आश्वासने देत आहेत .
ऊजविकडील किडनिने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे
चरबी महागाई प्रमाणे वाढत चालली आहे .त्या मुळे आतड्यामध्ये रास्तारोको आदोंलन चालू आहे
या सार्या गोष्टींचा ताण डोक्यातिल पक्षस्रेष्टीवंर पडत आहे त्यामुळे ते आपले सरकार बरखास्त करण्याच्या तयारीत आहेत .
जास्त झाल्यानंतर बेवड्यांचे डायलोग्स:
तु माझा भाउ आहे.. घाबरायच नाही.
भीडु आपल्याला बिलकुल चाढली नाही..
गाडि मी चालवणार, तु मुकाट पणे माग
बसायच.
तु आपल्या बोलण्याच मनावर नाय
घ्यायच.
भाउ, आपण तुला मनापासुन मान्तो. तु लै
भारी
चल आज सुनाव त्याला.. काय होइल ते
बघुन घेउ....
आज फक्त तिच्या बरोबर
बोलायला साठी री चार्ज केला आहे....
तुला काय वाटत मला चढली आहे?
अस समजु नको कि मी पीलोय म्हणुन
बोलतो आहे...
अरे यार येवढी पुरेल ना, कमी नाय
ना पडनार......
मी लास्ट पेग बॉटम अप करणार.
तुझ्या मनापर्यंत पोहचायचयं...
मग , तुझ्या नजरेतुनचं जायला हवं...
पण , असं काहीतरी घडण्यासाठी...
तु एकदा तरी माझ्याकडे...
प्रेमाने पाहायला हवं...
हे गगनातील तारे -निखळून तुझ्या ओंजळीत स्थिरावतीलही कदाचीत...
पण या चांदण्या रात्रीतल्या प्रवासातं...
तुही माझ्या सोबत असायला हवं...!
जगणं खूप सुंदर आहे;
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका...
सगळं मनासारखं होत असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका;
सुटतो काही जणांचा हात नकळत;
पण धरलेले हात सोडू नका.अजय इंगळे.
मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला
मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा
मुलगा : हो नक्कीच
संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये जेवण्यासाठी जातात
जेवण संपल्यानंतर
मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस
मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून टाकला..
जाणली तर नाती खोटी नसतात..
मनात असेल तर आपली असतात..
खोटी नाती तर स्वत: कधीच खोटी
नसतात..
माणसेच त्या
नात्यांना खोटे ठरवतात..
शेवटी कोण काही घेऊन जात नसते
जाताना हि चार माणसे पोहोचवायला
लागतात ...
अर्थात:- जाणली आणि मानली तर नाती
नाही तर बरी असते वावरतील माती..
काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
जे तुला हि न कळले, जे मला हि न कळले, ते आपल्या नयनांना कळले... अबोल प्रेम हे आपले, आज सार्या जगाला कळले.... फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला, आज सार्या जगाने पाहिले... अन कळत नकळतच, आपल्या या मैत्रीच्या नात्याला, प्रेमाचे नाव जुळले...अजय इंगळे
मुलगा फेसबुकवर एका मुलीलाफ्रेंड रिक्वेस्ट
पाठवतो:>
मुलगी : तु कोण आहेस ?
मुलगा : तुझा चाहता .....
मुलगी : काय पाहिजे ?
मुलगा : तुझ प्रेम ......
मुलगी : बघ आ पस्तावशील तु,,,,,,
मुलगा : नशीब तुझं......
मुलगी : मी विवाहित आहे .....
मुलगा : टवळे तर मग स्टेटस सिंगल वरून मॅरीड
कर ना अजय.