चुकूनही कधी
समोर नको येउस...
नहितर पुन्हा विश्वास
ठेवण्यास
मजबुर होईन मी...
आठवणींचं ओझं एवढं
आहे...
की...
पुन्हा तुझ्या प्रेमात सये...
चुर चुर होईन मी...!!!
मुलगा-(मुलाकडे येत)-मला तुला राखी बांधायची आहे. . मुलगा -मी बांधु देणार नाही.
मुलगी -पण का??
मुलगा- अरे वा उद्या मि मंगळसुत्र
घेऊन येईन घेशील का बांधुन.
"मन हे माझं असलं तरी आठवण मात्र तुझीच आहे,
डोकं माझं असलं तरी त्यातले विचार मात्र तुझेच आहे.
झोप माझी असली तरी,स्वप्न मात्र तुझंच आहे,
प्रेम माझं असलं तरी मी मात्र तुझाच आहे, शब्द माझे असले तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे,
मी वेडा असलो तरी हे वेड तुझंच आहे.""
एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला... अगदी लोळवला.. कपडे झटकत तो उठला आणि म्हणाला... . . . . . . . . . . तर मग मी नाही समजू का?
आयच्या गावात
आताच्या मुली लयच frwrd आहेत राव..
मुलगा मुलगी बघायला गेल्यावर..
मुलगा :- English जमते का..?
.
.
मुलगी:- हो, तुम्ही प्रेमाने पाजत असाल,
तर देशी पण जमेल..
एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या .
चला थोडा विरंगुळा म्हणून हे करून
बघा ...
तुमच्या बुटाचा नंबर तुमचे वय सांगू
शकतो ...?? हो ....करून बघा
खालील प्रमाणे...
१- तुमच्या बुटाचा साईज.
२- त्यास ५ ने गुणा
३- आलेल्या गुणाकरांत ५० मिळावा.
४- त्याला २० ने गुणा.
५- आलेल्या गुणाकारांत १०१3 मिळावा.
६- आता आलेल्या उत्तरांत आपले
जन्म वर्ष वजा करा. आलेल्या
उत्तरांत पहिला अंक हा तुमच्या बुटाचा
साईज आहे व उरलेले दोन अंक तुमचे
वय. काय आहे कि नाही माझे म्हणणे
बरोबर...???अजय इंगळे
वास्तवातली दुनिया स्वप्नातल्या दुनियेपेक्ष्या खरी आहे, पण मात्र स्वप्नातली माझी दुनियाच बरी आहे, जिथे प्रेम असते, तो असतो, मन माझे नेहमी हसते जिथे, म्हणूनच मला आवडते नेहमी राहायला तिथे.... शुभ रात्री ..
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
पापण्यात लपलेल्या तिच्या नजरेच त्याच्याकडे बघून लाजण असत ...
कपाळावरील कुंकवाला सौभाग्याचा मान असतो ....
सनईच्या मखमली सुरात विहिणीच्या रुसव्याचा वेगळाच नूर असतो....
पतीमागे पाऊल टाकण्याऱ्या मनात साहचर्याच सुंदर जीवन असतं ...
तिच्या केसात गजरा माळणारा त्याचा प्रेमळ हात असतो.. ...
रातराणीच्या दरवळणारया सुगंधात न्हायलेला श्रुंगार असतो ....
भरजरी शालूला मेंदीचा गंध व त्याच्या प्रेमाचा छंद असतो....
घराला घरपण आणि हवहवसं वाटणारे बंधन असतं .....
भरकटणाऱ्या मनाला सावरणारा हात असतो,देवघरातील स्निग्धतेचा साथ असतो ....
आई,वडील,भाऊ,बहि ण या नात्यांचा पर्यायअसतो,जीवनाचा रंगलेला सुंदर डाव असतो....
त्याच्या निष्काळजी स्वभावाला तिच्या जबाबदारीच कोंदण असतं
आणि तिच्या खर्चाला त्याच्या खिशाच आंदण असतं .............
त्याच्या चुकांना तिचा पदर आणि तिच्या दु:खाला त्याचा खांदा असतो.....
तो चिडला तरी तिने शांत राहायचं असतं,कपातल्या वादळाला चहाबरोबरच संपवायचं असतं .....
लग्न लग्न म्हणजे काय असतं?...
आनंदाच उधाण असतं ,जबाबदारीच भान असतं...
प्रियकर :- प्रेमात खरेच जादू असते, बघायचे का ? प्रेयसी :- हो आवडेल ..... :-) तिथे अकरा गुलाबांची फुले असतातत्यांकडे बोट ... करून प्रियकर म्हणतो :- हि गुलाबांची फुले किती आहेत मोज बघू ? प्रेयसी :- अकरा आहेत !! प्रियकर :- चूक !! नीट मोज परत !! प्रेयसी :- मोजली ....अकराच आहेत!! प्रियकर :- समोरच्या आरशात पाहून सांग 12 आहेत की नाहित...अजय इंगळे.
खरं प्रेम करणारे सर्वच
नसतात,
अर्ध्यावर सोडणारे
भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन
भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख
विसरतात,
अशानांच लोक "सभ्य"
म्हणुन ओळखतात.
संपूर्ण जग सुंदर आहे , फक्त तसं पाहायला हवं, प्रत्येक नात जवळचं आहे, फक्त ते उमजायला हवं, प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त ते समजायला हवं, प्रतेकान्कडून प्रेम आणि जिव्हाळा मिळतो, फक्त निस्वार्थी असायला हवं...अजय इंगळे.
काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
आज तुझी मला
खुपच आठवन आली
अश्रुनाही नयनात
जागा नाही उरली
क्षणात मन माझा
मागे गेला
आपल्या प्रेमाला
आठवू लागला
तुझ्याच आठवणित
मन माझा रमून गेला
स्वतालाच तो
विसरून गेला
नात तुने एकटीनेच
तोडल होत
प्रेम हे मात्र आपल
दोघांच होत.
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस,
.नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस,
नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस,
नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको,
नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
Puneri Tadka-
Ganya-Kal maza mitrane Maza phone madhun maza GF cha no. chorla
Manya-Mag?
Ganya-Mg kay?
Ata basalay Swatachyach Bahinila romantic msgs karat.!
Gm. have a super sunday!