"आश्रू हि प्रेमाची मौन भाषा आहे,
काही कारणामुळे आश्रू डोळ्यातून बाहेर येतात....
ह्याचा अर्थ तुम्ही अडचणीत आहातपण कारण
नसतानाही जेव्हा आश्रू येतात...
ह्याचा अर्थ तुम्हीप्रेमात आहात !!!
मैत्री तुझी माझी असावी फुलासारखी शेवटपर्यंत सुगंध देणारी , तशीच ती फुलपाखरासारखी मनसोक्त गंध लूटणारी ....!!I Love U. मैत्री तुझी माझी असावी पाखरासारखी सतत मुखी राहणारी, मुखी राहूणही खुप काही बोलणारी ....!!I Love U. मैत्री तुझी माझी असावी धुक्यासारखी क्षणापूरतीच गारवा देणारी , तशीच ती दवासारखी अंगावर पडणारी…I Love U.
खरं प्रेम करणारे सर्वच
नसतात,
अर्ध्यावर सोडणारे
भरपुर असतात,
खोटं प्रेम करुन जे मन
भुलवतात,
मन भरल्यावर मात्र ओळख
विसरतात,
अशानांच लोक "सभ्य"
म्हणुन ओळखतात.
नाही केलस प्रेम तरी चालेल,पण तिरस्कार माञ करू नकोस,
.नाही काढलीस आठवण तरी चालेल,पण विसरून माञ जाऊ नकोस,
नाही दिलीस ओळख तरी चालेल,पण अनोळखीपणा दाखवू नकोस,
नाही बघितले तरी चालेल,पण बघून न बघितल्यासारखं करु नको,
नाही दिलीस साथ तरी चालेल,पण एकटी माञ राहू नकोस,
मामाच नविन लग्न झालेलं असत हनीमून झाल्यानंतर सकाळी बायको मामाला उठवते व दूध आणायला पाठवते
रूम मधून बाहेर आल्यावर सगळे विचारतात
काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो काही न बोलता तसाच निघुन जातो
तो पेपर अणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो लाजुन तिथून निघुन जातो
दूध आणायला गेल्यावर तिथेही तसेच
काय जोरात झालं वाटतं हनीमून
तो लाजुन तिथून निघुन जातो
तो किराणा दुकानात जातो दुकानदार म्हणतो काय जोरात झाला वाटतं हनीमून
तो चिडून घरी येतो आणि बायकोला काय नालायक लोक आहेत हे
बायको म्हणते काय झालं
अग सगळे विचारतात की जोरात झाला वाटतं हनीमून..
बायको मामाकडे पाहून खुप हसते आणि म्हणते अहो लोक विचारणारच तुम्ही जरा खाली बघा तुम्ही तुमची लुंगी घालायची सोडून माझा परकर घातला आहे.
मेने उसे एक इशारा किया, उसने सलाम
लिख के भेजा , मैंने पूछा तुम्हारा नाम
क्या है ?
उसने चाँद लिख के भेजा . मैंने
पूछा तुम्हे क्या चाहिए ?
उसने
सारा आसमान लिख के भेजा . मैंने पूछा कब
मिलोगे ?
उसने कयामत की शाम लिख के भेजा . मैंने
पूछा किस से डरते हो ? उसने मुहब्बत
का अंजाम लिख के भेजा . मैंने पूछा तुम्हे
नफरत किस से है ? उसने ... .मेरा ही नाम
लिख के भेजa:( coko
आग्रह तीचा फार होता,
म्हणुन तोल माझा जात होता,
वाटलं पडताना ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल,
पण आवरणे नव्हे, सावरणे नव्हे,
तर पाडणे हाच तीचा उद्देश होता,
शब्द प्रत्येक खरा वाटत होता,
म्हणुनच स्वप्नात संसार मांडला होता,
पण हसुन एक दिवस तीच म्हणाली,
विसर वेड्या हा तर टाइमपास होता...!!
Puneri Tadka-
Ganya-Kal maza mitrane Maza phone madhun maza GF cha no. chorla
Manya-Mag?
Ganya-Mg kay?
Ata basalay Swatachyach Bahinila romantic msgs karat.!
Gm. have a super sunday!
आपला कोणी प्रियकर अथवा प्रेयसी असणे
म्हणजेच प्रेम नसते
रोज रोज "आय लव्ह यु" म्हणणे
म्हणजेच प्रेम नसते
तर आपल्या आयुष्यात कोणी तरी अशी व्यक्ती असणे
ज्याच्यावर / जिच्यावर आपला इतका विश्वास असणे कि तुम्ही त्यांना किती हि दूर केलेत..
त्यांचे मन किती हि दुखावलेत...
तरी देखील ते तुमची साथ सोडणार नाहीत...
ते केवळ "तुमचेच होते..
तुमचेच आहेत....
आणि तुमचेच राहतील...." हाच एक विश्वास ज्या व्यक्ती बद्दल वाटतो तेच आहेत तुमचे "खरे सोबती...."
हेच खरे प्रेम आहे.
हाच खरा विश्वास आहे ..
काहीं माणसे हि झाडांच्या अवयवान सारखी असतात
काहीं फांदी सारखी जी जास्त जोर दिला कि तुटणारी ,
काहीं पानांसरखी जी अर्ध्य्वर साथ सोडणारी,
काहीं काट्यान सारखी सोबत असून टोचत राहणारी आणी
काहीं मुळा न सारखी जी न दिसता
सुरुवाती पासून शेवट पर्यंत साथ देणारी.
त्याने मला विचारलं की
खरच आवडते ती तुला ?
जेव्हा तू एकटाच असतो
वेड लावते का जिवाला ?
मी हलकेच हसलो तेव्हा
अन् उत्तर दिलं मी त्याला
अरे, माझा प्रत्येक श्वास
तिच्यासाठी आसुसलेला
अरे मग तू विचार ना तिला
त्याने अनाहूत सल्ला दीला
का वाट पाहतो रे तू संधीची
करुनच टाक एकदा फैसला
थोडासा हळवा झालो तेव्हा
आवाजही थोडा ओला झाला
म्हटलं, अस नसतं रे मित्रा
इथे जीव तिच्यात गुंतलेला
अगदी असंच काही नाही मित्रा
की ती माझी सखी व्हायला हवी
जगाच्या पाठीवर कुठेही राहो
फक्त ती सुखात राहायला हवी..!!!!
आयुष्यात त्या व्यक्तीला कधीचं
नका विसरु
जी व्यक्ती तुमच्यासाठी
सारे काही विसरायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीचं नका दुरावू
जी व्यक्ती तुमच्यासाठी
सार्यांपासून दुरावायला तयार असते....
आयुष्यात त्या व्यक्तीला
कधीचं नका दुखवू
जी व्यक्ती तुम्हाला
स्वतःपेक्षा जास्त जपते....
मुलगीः माझा मोबाईल आता आईकडे असतो.
.
मुलगाः तुझ्या आईने पकडलं तर.
.
मुलगीः तुझा नंबर मी Low बँटरी नावाने seve केला आहे. .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगीः तुझा फोन आला की आई बोलावते Low बँटरी झाली मोबाईल चार्ज कर....